केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये ३० जुलै रोजी झालेल्या भूस्खलनामध्ये मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या भूस्खलनामध्ये रविवारपर्यंतच्या (४ ऑगस्ट) आकडेवारीनुसार २१९ जणांचा मृत्यू झाला; तर २०६ जण अद्याप बेपत्ता आहेत. ही आपत्ती घडल्यानंतर लष्कराच्या तुकड्या, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF), तटरक्षक दल, नौदल यांच्याकडून तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा