लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडी सोडून एनडीएसोबत सत्ता स्थापन केली. याच पार्श्वभूमीवर सोमवार (१२ फेब्रुवारी)ला बिहार विधानसभेत बहुमत चाचणी घेण्यात आली. दोन आठवड्यांपूर्वी बिहारच्या राजकारणात उलथापालथ पाहायला मिळाली. नितीश कुमार यांचा जनता दल (संयुक्त), उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेस पक्षाचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीत फूट पडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाबरोबर युती केली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत, नवीन मंत्रिमंडळाच्या सदस्यांसोबत पुन्हा शपथ घेतली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा