काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ‘खिसेकापू’ आणि ‘पनवती’ अशा शब्दांचा वापर केल्यानंतर राजकीय वाद उफाळून आला. निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि. २३ नोव्हेंबर) राहुल गांधी यांना याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली. राजस्थानमध्ये प्रचार करत असताना राहुल गांधी यांनी हे दोन्ही शब्द वापरले होते. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी राजस्थानच्या बायतू येथील सभेत बोलताना म्हटले, “पनवती…
पनवती… आमचे खेळाडू तिथे चांगले जिंकणार होते, पण पनवतीमुळे त्यांचा पराभव झाला. टीव्हीवाले हे सांगणार नाहीत, पण जनतेला सर्व माहीत आहे.”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा