केंद्राची ‘पीएम श्री’ योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेचा सरकारी शाळा आणि त्यात शिकणार्या विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे केंद्र सरकारचे सांगणे आहे. परंतु, ही योजना लागू करण्यास नकार देणार्या विरोधी-शासित राज्यांमध्ये आता शालेय शिक्षण कार्यक्रमांसाठीचा निधी थांबवण्यात आल्याने, या योजनेची चर्चा सुरू आहे. पश्चिम बंगाल, पंजाब व दिल्लीमध्ये हा निधी थांबविण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा