– सुशांत मोरे
रेल्वे भरती हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. नवीन वर्षातही रेल्वे भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले असून बिहार, उत्तर प्रदेशमध्ये परीक्षार्थींनी भरती प्रक्रियेतीतील अनियमिततेवर बोट ठेवले आहे. उमेदवारांच्या संतापाचा उद्रेक सध्या या दोन राज्यात दिसत आहे. देशभरात २०१९ मध्ये रेल्वेच्या विविध ३५ हजार २८१ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले. प्रत्यक्षात परीक्षा आणि निकाल जाहीर होण्यासाठी चार वर्षे लागली. या निमित्ताने रेल्वेची भरती होते कशी, त्याची प्रक्रिया काय, सध्या उत्तर प्रदेश, बिहारमध्ये भरती प्रक्रियेवरून होणारा गोंधळ यावर सविस्तर चर्चा होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा