राज्याच्या वनखात्यात गेल्या काही वर्षांत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महिला अधिकाऱ्यांवर होणाऱ्या छळणुकीच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांत अशी पाच प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी उघडकीस आलेल्या पहिल्या प्रकरणात दीपाली चव्हाण या महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला वरिष्ठांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या करावी लागली. महाराष्ट्र वनसेवेतील अधिकारी तिला न्याय देण्यासाठी उघडपणे समोर आलेच नाहीत, पण भारतीय वनसेवेतील संवेदनशील अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले. उलट शासनस्तरावरून संबंधित अधिकाऱ्याला ‘क्लीन चीट’ देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे महिला अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा