दिवसेंदिवस भारतात घोटाळ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. घोटाळेबाज, लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन तर्क वितर्क लावत असतात. सध्या हायबॉक्स गुंतवणूक घोटाळा चर्चेत आहे, कारण या घोटाळ्याप्रकरणी कॉमेडीयन भारती सिंग आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवला दिल्ली पोलिसांनी समन्स बजावले आहे. या घोटाळ्यात भारतीयांनी एकत्रितपणे १००० कोटी रुपये गमावल्याचा अंदाज आहे. सोशल मीडिया आणि यूट्यूबवरील लोकप्रिय सेलिब्रिटींनी या ॲपचा प्रचार केल्यामुळे त्यांना तपासासाठी बोलावण्यात आले आहे. काय आहे हा घोटाळा? या घोटाळ्यात भारती यांनी १००० कोटी रुपये कसे गमावले? या घोटाळ्यात प्रसिद्ध कलाकारांची नावे कशी आली? त्याविषयी जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा