केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी गुरुवारी नवी दिल्लीत २१ व्या पशुधन गणनेला प्रारंभ केला. जशी नागरिकांची जनगणना केली जाते, त्याचप्रमाणे इतर प्राण्यांसह गाई-गुरांचीदेखील गणना केली जाते. देशातील पाळीव प्राणी, कुक्कुटपालन व भटक्या प्राण्यांची दर पाच वर्षांनी गणना केली जाते. या गणनेत प्राण्यांच्या प्रजाती, वय, लिंग व मालकीची स्थिती याविषयी माहिती विचारात घेतली जाते. १९१९ पासून आतापर्यंत एकूण २० वेळा पशुधन गणना करण्यात आली आहे. त्यामध्ये शेवटची गणना २०१९ मध्ये करण्यात आली होती. २१ व्या पशुगणनेची प्रक्रिया ऑक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा