भारतीयांमध्ये विदेशात जाऊन स्थायिक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही वर्षांत अनेकांनी विदेशी नागरिकत्व मिळवले आहे. विदेशातील शिक्षणाच्या सोई, विदेशातील नोकरी, डॉलरमध्ये मिळणारे वेतन भारतीयांना भुलवत आहे. त्यामुळे विदेशात जाण्याचे भारतीयांचे प्रमाण वाढत आहे. ऑगस्टमध्ये परराष्ट्र मंत्रालयामधील राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी लोकसभेला लेखी उत्तरात सांगितले, “अकुशल कामगार, कुशल कामगार व व्यावसायिकांसह सुमारे १५ दशलक्ष (१.५ कोटी) भारतीय नागरिक विदेशांत काम करत आहेत.” परराष्ट्र मंत्रालय (MEA) परदेशात काम करणाऱ्या १.५ कोटी भारतीयांच्या संरक्षणासाठी नवीन कायद्यावर काम करीत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा