गावागावात जमिनीचे वाद नवे नाहीत. न्यायालयातील सर्वाधिक खटले मालमत्तेसंबंधितच असतात. याचसाठी केंद्र सरकारने स्वामित्व योजना आणली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (१८ जानेवारी) सांगितले की, केंद्राच्या स्वामित्व योजनेंतर्गत देशातील सर्व गावांमध्ये प्रॉपर्टी कार्डे वितरित केली गेली आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ५०,००० हून अधिक गावांमधील मालमत्ताधारकांना ६५ लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्डे वितरित करण्याच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. ते म्हणाले की, खेड्यातील २.२५ कोटी लोकांना आतापर्यंत या योजनेंतर्गत त्यांच्या घरांसाठी कायदेशीर कागदपत्रे मिळाली आहेत. स्वामित्व योजना काय आहे आणि त्याचा फायदा कोणाला होतो? त्याची अंमलबजावणी कशी होत आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा