पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बुधवारी ईशान्य भारत आणि बांगलादेशला जोडणाऱ्या रेल्वे लिंकचे व्हर्च्युअली उदघाटन केले. आगरतळा-अखौरा प्रकल्पामुळे आगरतळा आणि कोलकातामधील प्रवासाचा वेळ ३१ तासांवरून १० तासांनी कमी होणार आहे. त्यामुळे वेळेत मोठी बचत होईल. या प्रकल्पामुळे पर्यटन आणि व्यापाराला तर चालना मिळेलच, त्याशिवाय दोन्ही देशांतील लोकांना प्रवास करणे अतिशय सुलभ होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा