मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावरून आजघडीला मोठ्या संख्येने वाहने धावतात. मात्र आता हा महामार्ग वाढत्या वाहनांना समावून घेण्यासाठी अपुरा पडत आहे. तर दुसरीकडे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हा महामार्ग सुरक्षित करण्यासाठी, महामार्गाची क्षमता वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) महामार्गाचे आठ पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. मात्र या प्रस्तावास अद्यापही मान्यता न मिळाल्याने आठ पदरीकरणाची प्रतीक्षा आहे. हे आठ पदरीकरण नेमके कसे असणार आहे याचा हा आढावा…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा