भारताला या वर्षी जी२० बैठकीचे अध्यक्षपद मिळालेले आहे. त्यामुळे वर्षभर विविध विषयांसंदर्भातील आंतरराष्ट्रीय बैठका भारतात आयोजित करण्यात येत आहेत. पर्यटन कार्य गटाची तिसरी बैठक काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दि. २२ आणि २४ मे रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीसाठी काश्मीर खोऱ्यात चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. २०१९ साली केंद्र सरकारने काश्मीरला असलेला विशेष दर्जा काढून घेतला. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर हे दोन केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आले. २०१९ नंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठी बैठक होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा