जागतिक आरोग्य संघटनेने “जागतिक क्षयरोग अहवाल २०२३” जाहीर केला असून जगातील एकूण क्षयरोगग्रस्त रुग्णांपैकी २७ टक्के रुग्ण भारतातील आहेत. २०२५ पर्यंत क्षयरोगाचे भारतातून उच्चाटन करण्यासाठी भारत सरकारकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. क्षयरोगाचे निदान होण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात असून उपचारांची उपलब्धता वाढविण्यात आली आहे. २०३० सालापर्यंत संपूर्ण जगातून क्षयरोग हद्दपार करण्याचे लक्ष्य जागतिक पातळीवर ठेवण्यात आले असले तरी भारताने मात्र पाच वर्ष आधीच हे ध्येय गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, अजूनही क्षयरोगासारख्या जीवाणू संसर्गामुळे होणाऱ्या आजाराला भारताला सर्वाधिक तोंड द्यावे लागत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा