छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफझलखानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी वध केला होता. ‘शत्रूच्या मृत्यूनंतर त्याच्याबरोबर असलेलं वैरही संपत’ या भावनेतून छत्रपतींनी प्रतापगडाच्या पायथ्याशी आदिलशाहाचा सेनापती अफझलखानची कबर बांधली. पण गेल्या काही वर्षांत या कबरीच्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमण करण्यात आलं होतं. अखेर आता हे बांधकाम हटवण्यात आलं आहे. अफझलखानच्या थडग्यावरील बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची मागणी सर्वप्रथम २००४ साली करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. या लेखातून आपण अफझलखानाच्या थडग्यावरील बेकायदेशीर बांधकाम पाडण्याबाबतच्या कायदेशीर लढाईबाबत जाणून घेणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा