सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरांच्या नामांतराची लाटच आली आहे. उस्मानाबाद, औरंगाबाद पाठोपाठ आता अलिबागच्याही नामांतराचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अलिबागचे नाव ‘मायनाक नगरी’ करण्याची मागणी केली आहे. मायनाक भंडारी यांनी स्वराज्याच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मराठा नौदलाच्या इतिहासात त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण होते. त्यामुळे अलिबागचे नाव बदलून त्यांचे नाव या शहराला देण्यात यावे अशी मागणी आहे. असे असले तरी, खुद्द अलिबाग मधून मात्र या मागणीला विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर अलिबाग हे नाव कसे पडले? आणि हा अली कोण होता? आणि त्याच्या समाजाचा आणि अलिबाग या भागाचा नेमका संबंध काय या विषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा