‘जननायक’ म्हणून प्रसिद्ध असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला. ठाकूर यांना सर्वोच्च पुरस्कार देण्याची अनेक वर्षे बिहारमधील राजकीय पक्षांकडून मागणी केली जात होती. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुरस्कार जाहीर झाल्याने त्यामागे सत्ताधारी भाजपचे राजकारण असणार हे निश्चित. बिहारमधील नितीशकुमार सरकारने जातनिहाय जनगणना करून ओबीसी मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला शह देण्याकरिता केंद्रातील सत्ताधारी भाजपने कर्पुरी ठाकूर यांना सर्वोच्च पुरस्कार देऊन समाजातील दुर्बल घटकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण ठाकूर यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दुर्बल घटकांच्या कल्याणाचे निर्णय घेतले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा