पँगाँग त्सोच्या काठावर १४,३०० फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. पँगाँग सरोवर भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आहे. हे सरोवर सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय लष्कराने २६ डिसेंबर रोजी तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आणि दोन दिवसांनी ही घोषणा केली. पूर्व लडाखमधील पँगाँग तलावाच्या किनाऱ्यावर छत्रपती शिवाजीचा पुतळा बसवणे महत्त्वाचे मानले आहे. कारण- ते चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) आहे. परंतु, काही स्थानिकांनी लडाखच्या संस्कृतीशी त्याच्या प्रासंगिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. हा नवा वाद नक्की आहे तरी काय? या प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे महत्त्वाचे का मानले जात आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा