शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन आणि देशातून पलायन करून तीन आठवड्याहून अधिकचा कालावधी झाला आहे. देशात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. बांगलादेशमधील राजकीय गोंधळ आणि अशांततेनंतर देश सामान्य स्थितीत परतत असताना देशात पुन्हा संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथे नवीन चकमकी सुरू झाल्या असून या संघर्षात अनेक जण जखमी झाले आहेत. रविवारी (२५ ऑगस्ट) ढाका येथील सचिवालयाजवळ अन्सार गट आणि विद्यार्थ्यांमध्ये चकमक झाली आणि जवळपास ५० लोक जखमी झाले. नेमके काय घडले? हिंसक चकमकीचे कारण काय? सविस्तर जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा