पर्यटनासाठी दुबई भारतीयांचे पसंतीचे ठिकाण आहे. दरवर्षी लाखो पर्यटक दुबईला भेट देतात. २०२३ मध्ये भारतातील सहा दशलक्षांहून अधिक पर्यटकांनी दुबईला भेट दिली. परंतु, अलीकडील अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, दुबईत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय पर्यटकांचा व्हिसा मोठ्या प्रमाणात नाकारण्यात येत आहे. व्हिसा नाकारण्याचा आजवरचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. त्यामुळे पर्यटकांसह ट्रॅव्हल एजंटचेदेखील नुकसान होत आहे. व्हिसा नाकारण्याचे दर एक-दोन टक्क्यांवरून सुमारे पाच-सहा टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. पण यामागील नेमके कारण काय? व्हिसा नाकारण्याचे प्रमाण का वाढले? याचा भारतीयांवर काय परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा