महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) गेल्या आठवड्यात राज्यातील सुमारे साडेदहा हजार गृहप्रकल्पांवर नोटिसा बजावल्या आहेत. गृहप्रकल्पांवर नियमन करणारी महारेरा ही यंत्रणा असल्यामुळे या नोटिसा संबंधित विकासकांनी गांभीर्याने घेतल्या नाहीत तर त्यांच्यावर प्रकल्पाची नोंदणी रद्द होण्याची कारवाईचा होऊ शकते. अशा वेळी या प्रकल्पांचे काय होऊ शकते, या साडेदहा हजार प्रकल्पातील खरेदीदारांना महारेराच्या कारवाईचा फटका बसू शकतो का, याचा हा आढावा…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा