काही दिवसांपासून भारत व बांगलादेश यांच्यामध्ये तणाव पाहायला मिळत आहे. सीमेवर बांधण्यात येणाऱ्या कुंपणावरून या तणावाला सुरुवात झाली आहे. भारताने सोमवारी (१३ जानेवारी) भारतातील बांगलादेशचे कार्यवाह उच्चायुक्त नुरल इस्लाम यांना समन्स बजावले. एका निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, भारताने दोन्ही सरकारांमधील सीमा सुरक्षा दल आणि बांगलादेशमधील सीमा रक्षक यांच्यातील कुंपण घालण्यासंदर्भातील सर्व करारांचे पालन केले आहे. कुंपण कायदेशीर असून, त्याबाबत सर्व प्रोटोकॉल पाळण्यात आल्याचेही भारताने स्पष्ट केले. बांगलादेशने ढाका येथील भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना समन्स बजावत सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ)) अलीकडील कारवायांवर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यानंतर भारताने बांगलादेशच्या उच्चायुक्तांना समन्स बजावले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा