काही महिन्यांपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे. बांगलादेश सरकारकडून अनेक वेळा भारताला लक्ष्य करण्यात आले आहे. आता अंतरिम युनूस सरकारने भारत आणि बांगलादेशमधील महत्त्वपूर्ण करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा थेट परिणाम भारतातील काही प्रदेशांवर होणार आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारत आणि बांगलादेशमध्ये इंटरनेट सेवेविषयी महत्त्वपूर्ण करार करण्यात आला होता; ज्याचा फायदा भारतातील ईशान्येकडील राज्यांना होणार होता. ‘डेली स्टार’च्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या इंटरनेट नियामकाने भारतातील ईशान्येकडील राज्यांच्या इंटरनेट पुरवठ्यासाठी ट्रान्झिट पॉईंट तयार करण्यासाठीचा केला गेलेला करार संपुष्टात आणला आहे. नेमका हा करार काय होता? याचा भारतावर काय परिणाम होणार? करार रद्द करण्यामागील कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा