केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सर्पदंश हा एक अधिसूचित आजार घोषित करण्याचे आवाहन केले आहे. हा आजार खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही रुग्णालयांनी कायदेशीररीत्या सरकारला कळवणे आवश्यक आहे. सर्पदंश हे देशातील सार्वजनिक आरोग्याचे मोठे आव्हान आहे. दरवर्षी सर्पदंशाची सुमारे तीन ते चार दशलक्ष प्रकरणे नोंदवली जातात आणि अंदाजे ५८,००० लोक दरवर्षी आपले प्राण गमावतात, असे २०२० च्या ‘इंडियन मिलियन डेथ स्टडी’मध्ये नमूद करण्यात आले आहे. हा भारतातील अकाली मृत्यूची कारणे तपासणारा एक मोठा अभ्यास आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा