ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात कायमच राजकीय आणि सामाजिकदृष्टया संवेदनशील राहिलेल्या ‘हाजीमलंग की श्रीमलंगगड’ या वादाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. या जागेचा उल्लेख हाजीमलंग, मलंगगड, श्रीमलंग, मच्छिंद्रनाथ समाधीस्थळ असा वेगवेगळ्या प्रकारे करण्यात येतो. या गडाच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय हरिनाम सप्ताहाच्या शुभारंभाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ‘तुमच्या मनातील भावना पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही’ असे वक्तव्य केले. त्यानंतर विविध स्तरांतून मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्याला समर्थन आणि विरोध करणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. हा वाद नेमका काय आहे ते पाहू.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा