भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावपूर्ण संबंध दिवसेंदिवस वाढत आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कॅनडाकडे मागितलेले खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचे मृत्यू प्रमाणपत्र अद्याप त्यांच्याकडे सुपूर्द केले गेलेले नाही. गेल्या जूनमध्ये ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील गुरुद्वाराबाहेर दोन हल्लेखोरांनी निज्जर याची गोळ्या झाडून हत्या केली होती. सप्टेंबर २०२३ मध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्येत भारतीय अधिकाऱ्यांचा संभाव्य सहभाग असल्याचा आरोप भारतावर केला होता. त्यानंतर भारत आणि कॅनडामधील तणाव वाढला. कॅनडावर अतिरेकी आणि भारतविरोधी घटकांना आश्रय दिल्याचा आरोप भारताने केला. त्याबरोबर भारताने केले गेलेले सर्व आरोप नाकारले. हरदीप सिंग निज्जरच्या मृत्यू प्रमाणपत्राचा वाद काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा