देशातील दुसरी सर्वांत मोठी सेवा निर्यातदार कंपनी असणाऱ्या ‘इन्फोसिस’ने कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय पुढे ढकलला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगारवाढीची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कंपनीने २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने नफ्यात जवळपास पाच टक्क्यांची वाढ नोंदवल्यानंतर काही महिन्यांनी हा निर्णय समोर आला आहे. कंपनीने नोव्हेंबर २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांना शेवटची पगारवाढ दिली होती. पण काय झाले? या निर्णयामागील कारण काय? नारायण मूर्ती यांची भूमिका काय? त्याविषयी जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा