भाजपाने २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला. या विजयासाठी इतर अनेक बाबी कारणीभूत आहेतच. पण, त्याशिवाय महत्त्वाचे कारण म्हणजे भाजपाने जाणीवपूर्वक इतर मागासवर्गीय जातींचा (OBCs) विश्वास संपादन केल्याचे परिणाम निकालावर दिसले. ओबीसीप्रमाणे भाजपाला इतर जातींचा पाठिंबा मिळाला नाही, असे नाही. दलित आणि आदिवासी समुदायालाही भाजपाने मोठ्या प्रमाणात एकत्र आणले. तर, दुसऱ्या बाजूला उच्च जाती आणि समूहांवरची आपली पकडही त्यांनी सैल होऊ दिली नाही. तरीही सर्व विरोधक जातीनिहाय जनगणनेची मागणी करीत असताना भाजपाप्रणीत केंद्र सरकार मात्र यासाठी फारसे उत्सुक दिसत नाही. याची काय कारणे आहेत? याबाबत लोकनीती (CSDS) चे प्राध्यापक संजय कुमार यांनी आढावा घेतला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा