पालघर जिल्ह्यातील वसई-विरार आणि मीरा-भाईंदर यासारख्या वाढत्या शहरांची पाण्याची गरज भागविण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सूर्या धरण प्रकल्पाची आखणी केली आहे. या प्रकल्पाचा पुढील टप्पा झाला असून शहरांना पाणीपुरवठा करण्यात आता कोणतीही तांत्रिक अडचण राहिलेली नाही. असे असूनही केवळ लोकार्पण रखडल्याने या धरणाचे पाणी अजूनही रहिवाशांपर्यत पोहोचू शकलेले नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा