केंद्र सरकारने राज्याच्या सहकार क्षेत्रात अलीकडच्या काळात हस्तक्षेप केल्याबद्दल केरळ सरकारने चिंता व्यक्त केली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी रविवारी बोलत असताना सांगितले की, केंद्राने राज्याच्या सहकार क्षेत्राची विश्वासार्हता मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, तसेच नोटबंदीच्या काळात सहकार क्षेत्राला खिळखिळे करण्याचे प्रयत्न झाले. पिनराई विजयन ज्या सहकार क्षेत्राबद्दल चिंता व्यक्त करत आहेत, त्या सहकार क्षेत्रावर सीपीआय (एम) पक्षाचे नियंत्रण आहे. सरकारने चिंता व्यक्त करण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. केरळ सरकारने सहकार क्षेत्राबाबत नेमकी काय भूमिका मांडली? केंद्र सरकारवर कोणता आक्षेप घेतला? याबद्दलचा घेतलेला आढावा…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा