पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी भाजपा तसेच तृणमूल काँग्रेस या पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या निवडणुकीत चांगली कामगिरी करून विरोधी पक्षांना कमी दाखवण्याची हीच संधी असल्याचे ताडत या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने बाजी मारली असून भाजपा पक्षाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील विजयामुळे तृणमूलला काय फायदा होणार? आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ममता बॅनर्जींसाठी हा विजय किती महत्त्वाचा होता? हे जाणून घेऊ या…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा