म्हाडाच्या घरांना मोठी मागणी असते. सोडतीत लाखो अर्ज दाखल होतात. मात्र त्याचवेळी दुसरीकडे मुंबईबाहेरील राज्यात म्हाडाची १२ हजार घरे विक्रीवाचून धूळ खात पडून असल्याची बाब समोर आली आहे. त्या घरांसाठी वारंवार सोडत काढूनही घरे विकली जात नसल्याचे दिसत आहे. परिणामी म्हाडाला सुमारे तीन हजार कोटींचा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे विकली न जाणारी घरे म्हाडाची डोकेदुखी ठरत असून आता या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने स्वतंत्र धोरण तयार केले आहे. हे धोरण मंजुरीच्या प्रतीक्षेत असून ते मंजूर झाल्यास घरांची विक्री विविध माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे ही घरे धूळ खात का पडून आहेत आणि त्यांच्या विक्रीबाबत नेमके धोरण काय आहे याचा आढावा…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा