वादग्रस्त पत्राचाळीचा रखडलेला पुनर्विकास अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येत आहे. या पुनर्विकासाअंतर्गत २००८ पासून हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या मूळ ६७२ रहिवाशांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याचवेळी आता या वादग्रस्त पत्राचाळीच्या जागेवर सर्वसामान्यांसाठी मोठ्या संख्येने घरे बांधण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात २३९८ घरांच्या बांधकामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. पत्राचाळीतील नवीन गृहप्रकल्प नक्की कसा असणार, सर्वसामान्यांसाठी किती घरे उपलब्ध होणार याबाबत घेतलेला आढावा…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा