यावर्षी भारताकडून ऑस्करसाठी कोणता चित्रपट पाठवायचा यावरू प्रचंड वाद निर्माण झाले. काही लोकांच्या म्हणण्यानुसार विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा पाठवायचा होता तर काहींचा मनात राजामौली यांचा ‘आरआरआर’ होता. पण या दोन्ही चित्रपटांना डावलून एक गुजराती चित्रपट पाठवला गेला आणि ते पाहून बऱ्याच लोकांचा भ्रमनिरास झाला. ऑस्कर हा एक असा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आहे जिथे जगातील प्रत्येक देश त्यांच्याकडून दरवर्षी एक चित्रपट पाठवतो. या सोहळ्याचं आणि त्या पुरस्काराचं महत्त्व मनोरंजसृष्टीत मोठं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा