आसाम सरकारकडून म्हैस आणि कोकीळ लढाईला सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे खेळ माघ बिहूमध्ये आयोजित केले जातात. दरम्यान, आसाम सरकारच्या या भूमिकेविरोधात पेटा(PETA) या प्राणीप्रेमी संघटनेने गुवाहाटी उच्च न्यायालयात दाद मागितली असून अशा प्रकारच्या खेळांवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर आसाममधील ही म्हशींची शर्यत, कोकीळ पक्ष्यांची शर्यत काय असते? पेटाने न्यायालयात का धाव घेतली? याआधी न्यायालयाने प्राण्यांची शर्यत आणि प्राण्यांशी निगडित असलेल्या खेळांवर काय निर्णय दिलेला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा