Land Acquisition Act 2013 in marathi : गेल्या १० महिन्यांपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकरी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. फेब्रुवारीपासून त्यांनी खनौरी आणि शंभू सीमेवर तळ ठोकला आहे. पिकांच्या किमान आधारभूत किमतीला कायदेशीर दर्जा मिळावा यासह डझनभर मागण्याही शेतकऱ्यांनी केल्या आहेत. केंद्र सरकारने तातडीने भूसंपादन कायदा २०१३ लागू करावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान, हा कायदा नेमका आहे तरी काय? तो लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांना काय फायदा होणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा