राज्य शासनाने प्रत्येक समाजाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पाहून त्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांची स्थापना केली. त्यांच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम, योजना आखल्या. मात्र, आता विद्यार्थी आंदोलने करतात हे कारण देत सर्व संस्थांसाठी ‘समान धोरण’ निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. हा प्रकार संस्थांच्या स्वायत्ततेवर गदा आणून लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न आहे, असे आरोप आता होत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा