संजय जाधव
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी वारसा कराचा मुद्दा उपस्थित केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर, काँग्रेस हा कर लादून देशातील नागरिकांच्या संपत्तीचे फेरवाटप करणार आहे, असा आरोप केला. काँग्रेसनेही पित्रोदा यांच्या विधानापासून फारकत घेत ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे जाहीर केले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संपत्ती शुल्क कायदा १९८५ मध्ये रद्द केल्याचा दाखला काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी दिला. या सर्व घडामोडींमुळे आधी देशातून रद्द करण्यात आलेल्या कराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा