इंद्रायणी नार्वेकर
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणी साठा एका बाजूला कमी होत असताना मुंबई महापालिकेने एप्रिल महिन्यापासून तीन नवीन जलतरण तलाव सुरू केले आहेत. पाणीसाठा आटू लागला की एके काळी तरण तलावांचा पाणीपुरवठा थांबवण्यात येत असे. मग सद्यःस्थितीत तलाव सुरू ठेवणे योग्य आहे का यावर चर्चा सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने मुंबई महापालिकेने सुरू केलेले जलतरण तलाव, त्याला होणारा पाणीपुरवठा, पाण्याचा वापर अशा मुद्द्यांचा आढावा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा