२२ एप्रिल रोजी, मध्य प्रदेशच्या दिंडोरी येथे २१९ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. या वेळी अनपेक्षितरीत्या काही महिलांना लग्नगाठ बांधता आली नाही. विवाह सोहळ्यातील वधूंची गर्भधारणा चाचणी झाली असता पाच महिला गर्भवती असल्याचे आढळल्यानंतर त्यांना सामूहिक विवाह सोहळ्यापासून दूर ठेवण्यात आले. या प्रकरणावरून मध्य प्रदेशमध्ये वाद-प्रतिवाद होताना दिसत आहे. काँग्रेसने भाजपा सरकारवर आरोप करीत हा महिलांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. महिलांना अग्निपरीक्षा द्यावी लागत होती, आजच्या काळात त्यांना गर्भधारणा चाचणीला सामोरे जावे लागते, अशीही टीका भाजपावर केली जात आहे. हे प्रकरण काय आहे? गर्भधारणा चाचणी का केली गेली? याचा हा आढावा…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा