राज्यातील अनेक महापालिका तसेच नगरपालिकांच्या निवडणुका गेल्या पाच वर्षांपासून रखडल्या आहेत. याखेरीज जिल्हा परिषदा तसेच पंचायत समिती निवडणुकाही झालेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक नेतृत्व अस्वस्थ आहे. आता येत्या २५ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी होईल. यामुळे आणखी काही महिने या संस्थांची धुरा प्रशासकांच्या हाती राहील. लोकसभेला महाविकास आघाडी तर विधानसभेला महायुती सरस ठरली होती. आता स्थानिक निवडणुकीच्या रूपाने तिसऱ्या सामन्याची प्रतीक्षा आहे. त्याचा कौल कोणाला मिळतो, त्या कधी होणार याची उत्सुकता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा