विमान प्रवासी वाहतूक क्षेत्रातील विस्तारा कंपनीचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण होत आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या या कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया १२ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. ही प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यानंतर विस्ताराचे कर्मचारी, विमानांसह सर्व गोष्टी एअर इंडियाकडे वर्ग होतील. या विलीनीकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रामुख्याने प्रवासी सेवांशी निगडित अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच वेळी विस्ताराच्या उच्च दर्जाच्या सेवेची पातळी एअर इंडिया गाठणार का, असाही प्रश्न हवाई वाहतूक क्षेत्रातून विचारला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा