लोकसभा निवडणुकीला जेमतेम सात महिन्यांचा अवधी आहे. विविध यात्रांच्या माध्यमातून राजकीय पक्ष जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजवादी पक्षाने देशभरातील आतापर्यंतची सर्वात मोठी सायकल यात्रा काढल्याचा दावा केला आहे. ‘देश बचाओ देश बनाओ’ या घोषणेवर आधारित या यात्रेने उत्तर प्रदेशात पहिला टप्पा पूर्ण झाला असून, आतापर्यंत दोन हजार किमी अंतर पार केले आहे. यात्रेचा पहिला टप्पा दहा हजार किमीचा असून, एकूण २५ हजार किमी अंतर पार करण्याचे उद्दिष्ट आहे. समाजवादी पक्षाचे चिन्ह सायकल आहे. या यात्रेमध्ये कार्यकर्ते हे बेरोजगारी, महागाई तसेच सामान्यांना भेडसावणाऱ्या अन्य प्रश्नांबाबत जनजागृती करत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा