अन्वय सावंत
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटची ‘क्रेझ’ दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. यंदा उद्घाटन सोहळा आणि सलामीची लढत, तसेच पुढील काही लढतींतही प्रेक्षकसंख्येचा (टीव्ही आणि ऑनलाइन स्वरूपात सामने पाहणारे) नवा विक्रम नोंदवला गेला. विक्रमांच्या बाबतीत यंदाची स्पर्धा फारच वेगळी ठरते आहे. यंदा केवळ प्रेक्षकसंख्या नाही, तर धावसंख्येचेही नवनवे विक्रम रचले जात आहेत. सातत्याने २०० धावांपार मजल मारली जात आहे. सर्वच संघ धावांच्या मोठ्या राशी उभारत आहेत. सपाट खेळपट्ट्या आणि काही नियमांमुळे ‘आयपीएल’मध्ये फलंदाजांना झुकते माप मिळत असल्याची क्रिकेटवर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये समतोल साधण्यासाठी काही गोष्टींबाबत पुनर्विचार करण्याची वेळ आल्याचे मत काही आजी-माजी क्रिकेटपटूंकडून व्यक्त केले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा