देशातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अतिशय कमी आहे, अशी चर्चा वारंवार होत असते. कंपन्यांतील महिलांची संख्या वाढविण्याबाबत पावले उचलण्याची मागणीही सातत्याने केली जाते. कंपन्यांत उच्चपदस्थ ठिकाणी महिलांनी संधी द्यावी, अशी आग्रही भूमिकाही घेतली जाते. नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालानुसार, या वर्षी भारतीय कंपन्यांतील महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण ३६.६ टक्के आहे. गेल्या दोन वर्षांत त्यात फारशी वाढ झालेली नाही. गेल्या वर्षी हे प्रमाण ३६.९ टक्के होते. महिलांचे प्रतिनिधित्व सर्वच क्षेत्रांत वाढविण्याचा मुद्दा या निमित्ताने समोर आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा