Tree Plantation World Environment Day पाणी या निसर्गदत्त देणगीच्या तुटवड्यामुळे भविष्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या विज्ञान युगात सद्य:स्थितीतच या संकटाने विक्राळ रूप धारण केले आहे. शहरीकरण, औद्योगिकीकरणामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण जगात पाण्याचा तुटवडा आहे. पाणी मिळत नसल्याने आणि शुद्ध पाण्याच्या अभावामुळे अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. हे संकट आणखी भीषण होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. जागतिक बँकेने सादर केलेला एक अहवाल जगभरातील पाणीसंकटाचे वास्तव दर्शवतो. जगासह भारतातील पाण्याचे वाढते संकट, धक्कादायक आकडेवारी या सर्व भीषण परिस्थितीची कारणे याविषयी जाणून घेऊ या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा