केंद्र सरकारने २०२५ सालापर्यंत भारताला ‘क्षयरोगमुक्त’ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भारत तसेच जगभरातील संशोधक सर्वोत्तम लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तर केंद्र सरकारकडून क्षयरोगबाधितांच्या शोधप्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक क्षयरोग दिनानिमित्त देशात क्षयरोगाची सध्या काय स्थिती आहे? २०२५ सालापर्यंत देशातून क्षयरोग हद्दपार होणार का? क्षयरोगावर विजय मिळविण्यासाठी जागतिक पातळीवर कोणते प्रयत्न केले जात आहेत? यावर नजर टाकू या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा