‘बंधू येईल माहेरी न्यायला.. गौरी गणपतीच्या सणाला..’ हे गाणं प्रत्येक सासुरवाशिणीच्या हृदयाच्या अगदी जवळचं. अगदी या मॉडर्न दिवसांमध्येही या गाण्याचं फार महत्त्व आहे. माहेरच्या गणपतीच्या गोष्टी आणि त्याचा उत्साह इतरांना सांगण्यासाठी विवाहित महिला जितक्या उत्सुक असतात तितकीच त्यांच्या मनात एक प्रकारही रुखरुखही असते. अशीच काहीशी रुखरुख ‘लव्ह लग्न लोचा’ फेम अभिनेत्री अक्षया गुरव हिच्या मनातही आहे. गणपती बाप्पा आणि अक्षया हे नातंच काहीसं वेगळं आहे. तिच्यासाठी बाप्पा बऱ्याच कारणांनी महत्त्वाचा आहे, असं म्हणायला हरकत नाही. आता तो नेमका का महत्त्वाचा आहे हे खुद्द अक्षयाच सांगतेय…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा