काही वर्षांपूर्वी रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागणाऱ्या लातूरमध्ये पुन्हा एकदा जलसंकट निर्माण झाले आहे.
अठरापगड जातींच्या सहभागातून साजरा होणाऱ्या मोहरम उत्सवात गाववाडा संस्कृतीचे दर्शन घडते
या मंडळाने प्रदूषण मुक्त गणेशोत्सव हा केवळ विचार न ठेवता प्रत्यक्ष आचरणात आणला आहे
हा मोदक तयार करण्यास २५ दिवसांचा कालावधी लागला
मुंबईत पाच दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाचा सोहळा शुक्रवारी सुरक्षितपणे पार पडला.
शहरात गणेशोत्सवास उत्साहात सुरुवात झाल्यानंतर आता देखावे बघण्यासाठी बालगोपाळांसह कुटुंबीयांची लगबग सुरू झाली आहे.
भारतीय संघाला मिळालेल्या यशाबद्दल मानले आभार
पाचव्या दिवशी या गणपतीचे मोठ्या उत्साहात आणि अतिशय शिस्तबद्धपणे विसर्जन केले जाते
लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने आई आणि मुलाला मारहाण केल्याची घटना
पाच दिवसांपूर्वी विघ्नहर्त्यां गणरायचे आगमन झाले असून राजकीय फलकबाजी शहरात वाढताना दिसत आहे.
इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मते, गणेशपूजनाची परंपरा २३०० ते २५०० वर्षे प्राचीन आहे.