कोल्हापूर : व्हेजिटेबल पुलाव, अंडा पुलाव, मटार पुलाव, मूगडाळ खिचडी, गोड खिचडी, नाचणीचे सत्त्व, मोड आलेले कडधान्य, मसुरी पुलाव आणि केळी किंवा स्थानिक फळ… ही नावे वाचून हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या ग्राहकांनी मागावलेल्या अन्नपदार्थांची यादी असेल असे वाटेल. पण राज्य शासनाने शालेय पोषण आहारासाठी शाळांना सुचवलेल्या पदार्थांची. केवळ खिचडी, वरण-भात, उसळ भात अशा मर्यादित खाद्यापदार्थांऐवजी यंदापासून १५ लज्जतदार पदार्थांची चव ८६ हजार ५०० शाळांमधील १ कोटी ३ लाख विद्यार्थ्यांना चाखता येणार असल्याने त्यांची ज्ञानाच्या जोडीनेच अन्नाची गोडी वाढणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा